'महाभारत' आणि 'रामायण' आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय कथा आहेत. वर्षानुवर्ष आपण या कथा ऐकत आहोत तसेच पुढच्या पिढीला सांगत आहोत. या कथानकावर आजवर अनेक पुस्तके, कथा, कादंबऱ्या, मालिका, अॅनिमेटेड सीरिज तयार करण्यात आल्या आहेत. परंतु महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का? की या निव्वळ काल्पनिक कथा आहेत? या प्रश्नांची उत्तरं देतायेत पौराणिक कथांचे आभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक.