Mahakumbh 2025 Viral Video : प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतासह परदेशातून कोट्यवधी लोक येत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमल्याने लोकांना ५०० मीटरचे अंतर कापण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागतोय. अशा परिस्थितीत गर्दीत अनेक लोक हरवत आहेत. कुटुंबापासून वेगळे होत आहेत. या लोकांच्या मदतीसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी ‘खोया-पाया’ केंद्रे उभारली आहेत. या केंद्राच्या मदतीने हरवलेल्या लोकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा