भारतीय लोक कधीही विसरू शकत नाहीत अशी गोष्ट, अशी जखम म्हणजे भारत आणि पाकिस्तानची फाळणी. देशाचे दोन तुकडे होणे ही बाब तर होतीच, पण याबरोबरच जनतेमधेही फूट पडणे ही खूप मोठी गोष्ट होती. १९४७ च्या फाळणीमुळे जनतेला झालेल्या जखमा अजूनही आहेत. फाळणीमुळे किती माणसे एकमेकांपासून विभक्त झाली हे कळलेसुद्धा नाही. कुणाचा परिवार, कुणाचा मित्र तर कुणाचा मित्र त्याच्यापासून कायमचा विभक्त झाला.

७४ वर्षांनंतरच्या भेटीला व्हिडीओ व्हायरल

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ करतारपूर गुरुद्वारा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये दोन भाऊ मिठी मारून रडताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान हे दोघे भाऊ वेगळे झाले होते आणि आता ७४ वर्षांनंतर दोघेही पहिल्यांदाच भेटू शकले आहेत. अशा प्रसंगी कंवल जियान म्हणतात-“आमचे रक्ताचे नाते सीमांचे नाही, आमच्या गंगा सुद्धा आहे चनाब सुद्धा आहे.”

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?

(हे ही वाचा: सहा सिंहीणीसोबत जंगलात बिनधास्तपणे फिरत होती ही मुलगी, धक्कादायक व्हिडीओ होतोय Viral)

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, या दोन भावांचे हे मिलन पाहून काही लोक भावूक होत आहेत, तर काहीजण या विभाजनाला वाईट बोलत आहेत.

(हे ही वाचा: समुद्रात पोहताना पाठून आला व्हेल मासा आणि…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

बाहेरची परिस्थिती काहीही असो, अनेक दशकांनंतर दोन भाऊ पुन्हा एकदा भेटले आहेत.