स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा अभियना सुरू आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. घरांवर तिरंगा ध्वज लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वसई ते विरार अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईतून सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप, सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास विरार येथे झाला. शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या पदयात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A grand walk from vasai to virar carrying the tricolor flag over 300 feet long msr
First published on: 14-08-2022 at 18:30 IST