
इंधन बचतीसाठी VIP व्यक्तींनी गाड्यांचा ताफा कमी करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वसईत केले आहे. स्वदेशी वस्तूंचा…

इंधन बचतीसाठी VIP व्यक्तींनी गाड्यांचा ताफा कमी करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वसईत केले आहे. स्वदेशी वस्तूंचा…

मिरा भाईंदर शहरातील नळजोडणी नसलेल्या इमारती, झोपडपट्ट्या आणि आदिवासी पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिका खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करते.

करण्यात येत असलेले भारनियमन अघोषित असल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे वसईतील प्रसिद्ध सुकेळी व्यवसायाला फटका बसला आहे. उत्पादनात घट झाल्याने व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

बेकायदा उत्खननाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका इसमाची दगड खाणीजवळच निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली.

प्रभाग १९ आणि २० च्या हद्दीतील या वादामुळे महत्त्वाचा रस्ता अंधारात असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून छुप्या मार्गाने अनधिकृत बांधकामे उभारण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

मिरा-भाईंदर शहरात भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये काही काळापासून वाद सुरू आहे. या वादाचा फटका महायुतीला…

नीट परीक्षा रद्द झाल्याच्या वृत्ताने वसईतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वीजपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे खंडित झाला, याची माहिती नागरिकांना मिळू शकली नाही.

मिरा रोड येथील घोडबंदर परिसरात मागील काही वर्षांत अनेक गोदामे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये मोठ्या कंपन्यांच्या कार सर्व्हिसिंग सेंटरचाही मोठ्या…

शहराला दररोज २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणीवाटपाचे वेळापत्रक आखण्यात आले आहे.