
नोकरी आणि शिक्षणासाठी येण्यापूर्वी लसीकरण करणे परदेशात बंधनकारक करण्यात आल्याने वसई-विरारमधील हजारो तरुण अडकून पडले आहेत.

नोकरी आणि शिक्षणासाठी येण्यापूर्वी लसीकरण करणे परदेशात बंधनकारक करण्यात आल्याने वसई-विरारमधील हजारो तरुण अडकून पडले आहेत.

मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने टाळेबंदीत अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या तोलींवर कारवाईचा बडगा उभारला होता.

मागील काही दिवसांपासून वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णवाढीचा आलेख घसरू लागला आहे.

कोविड रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षेबाबत मुदत संपूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ‘लोकसत्ता’ने प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी लक्ष वेधले होते.

वसई-विरार शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढून सर्वाधिक मृत्यू या काळात झाले आहेत.

मिरा भाईंदर शहरात करोना आजाराचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात दुसरी लाट अधिक प्रभावशाली असल्यामुळे प्रशासनाकडून कठोर…

तौक्ते चक्रीवादळामुळे ग्रामीण सह विविध ठिकाणच्या भागात घरांची पडझड झाली आहे.

तौक्ते वादळाच्या पहिल्या दणक्यातच वसई विरार मधील रस्त्यांची दुरवस्था झाली होती.

वाढत्या करोनाला नियंत्रित करण्यासाठी व करोनावरील प्रतिबंधक उपाय म्हणून पालिकेने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे.

मागील आठवडय़ात वादळाने आलेल्या पावसाने नागरी वसाहतीबरोबर औद्योगिक वसाहतींनासुद्धा त्याचा फटका सहन करावा लागला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ घरोघरी नळाच्या प्रतीक्षेत होते.

मान्सून काही दिवसांवर आला असताना देखील अद्यापही मिरा भाईंदर शहरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे.