वर्षभरात ५७० अपघात;  मृत्यूची संख्या १८१

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : अतिवेगाने वाहने चालविणे, मद्यपान करून वाहने चालविणे,  वाहनावरील नियंत्रण सुटणे, रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या अशा विविध प्रकारच्या कारणामुळे अपघाताच्या घटना समोर येत असतात. मीरा भाईंदर व वसई विरारमध्ये वर्षभरात ५७० अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १८१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३४८ जण जखमी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण ३२ ने तर  मृत्यूचे प्रमाण हे २४ ने घटले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident decrease vehicle drink ysh
First published on: 25-01-2022 at 00:02 IST