वसईला आलात तर मोकळी, हिरवीगार गर्द झाडी असलेली जागा एकदा मनभरून बघून घ्या… कदाचित पुढच्या वेळी आलात तर ती मोकळी जागा दिसणार नाही, तो हिरवा पट्टा, वनराई दिसणार नाही… कारण तो पर्यंत तेथे अतिक्रमण झालेले असेल. बकाल चाळी उभ्या राहिलेल्या दिसतील…नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फॉरेस्ट अहवालात पालघर जिल्ह्यासह वसई विरारचा वनक्षेत्राचा पट्टा ३५ टक्क्यांनी कमी झाला आहे… त्यामुळे या उरलेल्या शिल्लक असलेल्या वसईच्या सौंदर्याला वसईला मनसोक्त बघून घ्या..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा