घरून नोकरीचा धोशा लागला म्हणून मुलाखतीला गेला , निवडदेखील झाली मात्र त्याच्या फाइल मधील नाटक , वक्तृत्व स्पर्धांची कात्रणे पाहून मुलाखतकारानेच त्याला नोकरी न करता नाटक चित्रपटासाठी प्रयत्न करायला सांगितल . इतकेच नाही तर दोन वर्षात त्या क्षेत्रात मिळाले नाही तर नोकरी देण्याचे आश्वासन दिले . हा मकरंदच्या आयुष्यातील टर्निंग पॅईंट होता .