महाविद्यालयात असताना मकरंदने तब्बल ५०० पथनाट्ये केली . पुढे चित्रपट नाट्य क्षेत्रात उपयोगी पडणारा हजरजबाबीपणा , उत्स्फूर्तपणा त्याला या पथनाट्यांनी शिकवला आहे . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो लोकांशी थेट जोडला गेला . ते म्हणतात ” माझा आजचा अभिनय म्हणजे मी माझ्याच या दशम्या सोडून खात आहे . ”