गेल्या काही दिवसांपासून मुंबईत समाधानकारक पाऊस होत असल्याने तुळशी तलावाच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट आत दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत समाधानकारक पाऊस होत असल्याने तुळशी तलावाच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट आत दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.