भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानची तुलना नरकाशी केली आहे. पाकिस्तानमध्ये जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखेच आहे अशी टीका त्यांनी केली. भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी सिमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते, या घटनेचा निषेध करताना ते म्हणाले की भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना परत पाठवले. पाकिस्तानात जाणे आणि नरकात जाणे हे एकसारखेच आहे. पाकिस्तानला […]