‘उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर फंडातून मिळणाऱ्या निधीतून पहिल्या टप्यात राज्यातील एक हजार गावांचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने एक योजना तयार केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात उद्योग क्षेत्रातील नामवंत तसेच तज्ज्ञांच्या समोर या योजनेचा आराखडा मांडला. या बैठकीस अमिताभ बच्चन, कुमार मंगलम बिर्ला(अदित्य बिर्ला ग्रुप), रतन टाटा( टाटा समुह), यांच्याबरोबरच हिवरे […]