उच्चवर्णीयांना २५ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. सध्या असलेली ४९.५ टक्क्यांची आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यत वाढवावी. जेणेकरून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या राजपूत, मराठा , जाट, पटेल , गुज्जर आणि ब्राम्हणांना आरक्षण देणे शक्य होईल, असे आठवले यांनी म्हटले. उच्चवर्णीयांपैकी ज्यांचे वार्षिक उत्त्पन्न सहा लाखांपर्यंत आहे त्यांना नोकरी आणि […]