मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक काहीवेळापूर्वीच संपली. या बैठकीनंतर राज्य सरकारने येत्या १३ तारखेला उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.