भारत-पाकिस्तान मध्ये सुरू असणारे तणावाचे वातावरण पाहता त्याचे पडसाद सर्वच क्षेत्रांवर उमटत आहेत. या प्रकरणात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सध्या अरविंद केजरीवाल, संजय निरुपम यांची नावे चर्चेत आहेत. त्याचसोबत जेष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या वक्तव्यामुळे त्यांनी देशवासियांचा आणि नेटिझन्सचा रोष ओढावला आहे.