नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंढे यांना अभय दिले जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.