नोटबंदीच्या निर्णयावरुन संसदेत काँग्रेसने सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सध्या डॉक्टर न होताच सर्जरी केली जात आहे. प्रत्येकजण सर्जिकल स्ट्राईक केल्याचे बोलू लागलायं असे सांगत काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र सोडले आहे.