पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संविधान परिषदेतील वक्तव्यावरुन राज्यसभेत मोठा गदारोळ झाला आहे. पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पंतप्रधानांनी विरोधकांचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी राज्यसभेत विरोधकांनी केली आहे.