टाबंदीच्या तयारीवरुन आणि निर्णयाच्या अंमलबजावणीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘काहींना सरकारची तयारी कमी पडल्याचे दु:ख नाही. त्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, याचे दु:ख आहे,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे.