भ्रष्टाचाराने गरिबांचे नुकसान केले. त्यांना लुटले आहे. गरिबांना उद्ध्वस्त केले आहे. आता भ्रष्टाचाराला दंडुका घेऊन हटवायला हवे. भ्रष्टाचाऱ्यांना ठिकाण्यावर आणायला हवे. मी भ्रष्टाचाराविरोधात लढाई पुकारली आहे. हा काय माझा गुन्हा आहे का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे.