निश्चलनीकरण हा युद्ध किंवा तत्सम आणीबीणीच्या प्रसंगी अवलंबण्याचा मार्ग आहे. तो आत्ताच का अवलंबण्यात आला आणि तसे करण्यापूर्वी नागरिकांना थोडी आगाऊ सूचना दिली असती तर काय बिघडले असते, असा प्रश्न रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी उपस्थित केला आहे.