हिंदू हे सक्तीने धर्मांतर करुन घेत नाही त्यामुळे त्यांची लोकसंख्या घटत असल्याचे वक्तव्य गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी केले. अरुणाचल प्रदेश या राज्याचे रुपांतर हिंदू राज्यात केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला होता. त्याला उत्तर देताना रिजीजू यांनी हे वक्तव्य केले. हिंदू हे सक्तीने धर्मांतर करुन घेत नाहीत, त्यामुळे भारतामध्ये अल्पसंख्यांक […]