“सरकारी धोरणांमुळे पहिले भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांनी महाराष्ट्रामध्ये कारखाना न उभारता नाइलाजास्तव अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला,” अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये केली आहे.
“सरकारी धोरणांमुळे पहिले भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांनी महाराष्ट्रामध्ये कारखाना न उभारता नाइलाजास्तव अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला,” अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.