राज्याच्या निवडणुकांमध्येही पंतप्रधानांपासून भाजपाच्या नेत्यांपर्यंत सर्वजण हजेरी लावत आहेत. परंतु राज्यातील मुद्द्यांवर त्यांना निवडणूक लढवून द्यायची नसून ते राष्ट्रीय मुद्द्यावर भाष्य करत आहेत. परंतु याला काँग्रेसनं विरोध करणं आवश्यक होतं, असं पवार म्हणाले.