शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या चौक्यावर उखळी तोफांसह गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर जम्मू काश्मीरातील करमरा गावात तीन जिवंत उखळी तोफा सापडल्या होत्या. त्या भारतीय लष्कराकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. उखळी तोफा नष्ट करतानाचा एक व्हिडीओ ‘एएनआय’ने जारी केला आहे.