दरवर्षी आळंदी येथे पार पडणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला पंढरपूरवरून संत नामदेव महाराजांची पालखीही असते. या पालखीत सुमारे दोन हजार वारकरी सहभागी होतात. यावर्षीदेखील ही पालखी सासवडहून पुणे येथे मुक्कामाला निघाली होती. त्यावेळी दिवे घाटात ही घटना घडल्याची माहिती बंडातात्या कराडकर यांनी दिली.