राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या उघड-उघड फैरी झाडण्याऐवजी अनेक राजकीय नेते कविता, शेर यांचा वापर करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत याची परंपरा चालत आली आहे. आता संजय राऊत यांच्या टि्वटरवर रोजच नवव्या कवींच्या ओळी दिसून येतात.. अशाच शेरो-शायरीचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेकांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे…. त्याची ही झलक…