देशात सध्या सावरकर यांच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. पण हा काही महत्त्वाचा मुद्दा नसून त्यापेक्षा विकासाचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. अशी भूमिका काँग्रेस नेते राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी मांडली. पुण्यात एका कार्यक्रमासाठी हुसेन दलवाई आले होते, यावेळी त्यांनी हे विधान केले.