ही चिमणपाखरं तुझ्या विना ज्या दुनिया माहित नाही… हा काळोखाचा रस्ता आपुला नाही, राजा रस्ता आपुल नाही.. मी एक साहित्याचा रसिक एक खेड्यातून आलो आहे. मला जर उभं कोणी केलं असेल तर फक्त शब्दांनी, पुस्तकांनी व माय माऊली सरस्वतीने उभं केलं आहे. असं मत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांनी संमेलनातील भाषणाप्रसंगी व्यक्त केलं आहे.