मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे दिल्लीत लागलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही. भाजपा हा पक्ष देशावरची आपत्ती आहे. ही आपत्ती दूर करायची असेल तर वेगळे प्रयोग झाले पाहिजेत. किमान समान कार्यक्रमांवर विविध पक्षांनी एकत्र यायला हवं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.