महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारने अर्थसंकल्पही सादर केला आहे. या सरकारचा कारभार कसा झाला? या सरकारचं काय होणार? पहाटेच्या शपथविधीला काय झालं? शिवसेना आणि भाजपा यांची युती का तुटली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आक्रमक आणि सडेतोड शैलीत चंद्रकांतदादा कोणाबद्दल आणि काय काय बोलले आहेत ते पाहा