करोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं राज्यात संचारबंदी लागू केली. अनेक जण सध्या क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत. म्हणजेच त्यांचं विलगीकरण करण्यात आले आहेत. पण एक असं गाव आहे जे अख्ख गाव सध्या क्वॉरंटाइन करण्यात आलंय. म्हणजेच या गावात ना जाता येतं, ना या गावातून बाहेर पडता येतं. पुण्यातील केसनंद गावामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.