देशात बस, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर देशांतर्गत विमान सेवाही सुरु झाली आहे. 60 दिवसांनी म्हणजेच दोन महिन्यांनंतर विमानांनी आज टेकऑफ केलं. अनेक शहरांतून विमानांनी उड्डाण घेतले. त्यासाठी सरकारच्या नियमांचं पालन करण्यात आलं.पाहूया कुठे काय परिस्थिती होती.