सध्या संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करतयं. पण या परिस्थितीतही चीनच्या कुरापतखोर स्वभावामुळे भारतच्या सीमेवर तणाव निर्माण झालायं. लडाखमध्ये ही परिस्थिती उद्भवली कशी? तिथे नेमकं काय सुरू होतं? आता तिथे परिस्थिती काय? या परिस्थितीवर दोन्ही देशांची भूमिका काय? चला जाणून घेऊ.