काल दुपारी मुंबईपासून ३८० किलोमीटर अंतरावर असलेलं चक्रीवादळ पुढील काही तासात गंभीर स्वरुप धारण करेल असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेन सरकत आहे… त्यामुळे अनेक ठिकाणी आता भीतीचे वातावरण तर आहेच… पण प्रशासनही तयारीत आहे….