“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे, हे मी अनुभवलं आहे,” असं मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. लोकसत्ता‘तर्फे आयोजित ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा‘ या वेबसंवादात अशोक चव्हाण सहभागी झाले होते. या वेबसंवादात ते बोलत होते.