आज राज्यात तीनशेच्या आसपास वाघ आहेत, ही वनसंपत्ती आहे. व्याघ्र दिन केवळ एका दिवसा पुरता मर्यादित राहू देऊ नका. वाघाचं महत्व ओळखायला हवं. ज्या जंगलात वाघ असतो त्या जंगालाचं निसर्गचक्र हे पूर्ण मानलं जातं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आज राज्यात तीनशेच्या आसपास वाघ आहेत, ही वनसंपत्ती आहे. व्याघ्र दिन केवळ एका दिवसा पुरता मर्यादित राहू देऊ नका. वाघाचं महत्व ओळखायला हवं. ज्या जंगलात वाघ असतो त्या जंगालाचं निसर्गचक्र हे पूर्ण मानलं जातं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.