महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे पाच वर्ष स्थिरता आहे. हे त्यांना देखील माहिती आहे. आम्ही ज्या दिवशी शपथ घेतली. तेव्हा म्हटले होते की, हे सरकार दोन महिन्या पेक्षा जास्त काळ टिकणार नाही. असे म्हणत होते. आता वर्ष होत आले आहे. त्यामुळे उरलेली चार वर्ष देखील असेच म्हणण्यात जातील असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.