“दिल्ली येथे मागील दीड महिन्यांपासून शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने जी असहिष्णुता दाखवली ती निषेधार्ह आहे. शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐका,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारला दिला आहे.