राज्यात तीन ते साडेतीन लाख लसीकरण दररोज होत असून राज्यात पुर्णक्षमतेने लसीकरण करण्यासाठी दररोज आठ लाख आणि आठवडयाला 50 लाख लसींची गरज आहे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने रेल्वेने रो-रो पद्धतीने ऑक्सिजन आणण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. .