उजनी धरणाच्या पाण्याची पातळी खूप कमी झाल्यामुळे धरणातील पाणी आता मृत पाण्यात जाणार आहे. जेव्हा उजनी धरणाची पातळी सरासरीपेक्षा खाली जाते तेव्ह धरणातील पाणीसाठा मृत पाण्यात जातं.अश्यावेळी सीना, माढा, उपसा सिंचन योजना बंद होतात मात्र पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरूच राहतो.