भारत-चीन सीमेवर रक्षण करत असताना २० जवान शहीद झाले आहेत. यावेळी या शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना प्रकट करण्याऐवजी काँग्रेस मात्र जवानांच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत आहे, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
भारत-चीन सीमेवर रक्षण करत असताना २० जवान शहीद झाले आहेत. यावेळी या शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना प्रकट करण्याऐवजी काँग्रेस मात्र जवानांच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत आहे, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.