जून महिन्यात परदेशी हॅकर्सच्या टोळीने देशातील ७० संकेतस्थळांवर सायबर हल्ला केला होता. ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळासह राज्यातील तीन संकेतस्थळे हॅक करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत सायबर सुरक्षा भेदण्याचे ३६ लाख २९ हजार प्रकार घडले आहेत. सायबर सुरक्षेचे हे आव्हान पेलणे किती कठीण आहे हे जाणून घेऊयात व्हिडीओमधून.