मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या २७ नोव्हेंबरच्या मेळाव्याची घोषणा करताना शिवसेना आणि राऊतांवर टीका केली.’बाळासाहेबांची शिवसेना नावाची चळवळ संपून आता राऊतांची वळवळ राहिलीये’ अशी जहरी टीकाही त्यांनी राऊतांवर केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या २७ नोव्हेंबरच्या मेळाव्याची घोषणा करताना शिवसेना आणि राऊतांवर टीका केली.’बाळासाहेबांची शिवसेना नावाची चळवळ संपून आता राऊतांची वळवळ राहिलीये’ अशी जहरी टीकाही त्यांनी राऊतांवर केली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.