पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाद्वारे दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडेसह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महादेव जानकरही उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी पक्षाबद्दल केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे.