Jitendra Awhad: राज्याभिषेक सोहळ्यावरून जितेंद्र आव्हांची टीका; शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं
आज २ जून रोजी तिथिनुसार ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्य सरकारच्यावतीने हा सोहळा मोठ्या उत्साहता साजरा करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून टीका केली आहे. शिवाजी महाराजांना काय पसंत आहे, तेच रायगडावरून जाहीर व्हायला हवं होतं, असंही ते म्हणाले