राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सध्या बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना जोर आला आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी मिश्किल भाष्य केलं आहे.