मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज (१० जुलै) धाराशिवमध्ये पोहोचली आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. १३ जुलैपर्यंतची मुदत त्यांनी सरकारला दिलेली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज (१० जुलै) धाराशिवमध्ये पोहोचली आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. १३ जुलैपर्यंतची मुदत त्यांनी सरकारला दिलेली आहे.