पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय हवाई दलाच्या तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता. मात्र हा दावा खोटा असल्याचा पुरावाच भारतीय लष्कराकडून देण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय हवाई दलाच्या तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता. मात्र हा दावा खोटा असल्याचा पुरावाच भारतीय लष्कराकडून देण्यात आला आहे.